कर्जमाफीची पहिली यादी आज; 68 लाख शेतकऱ्यांना लाभ:तिजोरीवर 4,400 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा

राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमुक्तीची पहिली यादी उद्या बुधवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिला…

नीट, टीईटी पेपरफुटी: महिला प्राचार्यांची कारवाईची मागणी:जिल्हाधिकाऱ्यांना भेटून परीक्षा व्यवस्थेत सुधारणांची मागणी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील महिला प्राचार्य संघटनेने नीट, टीईटी आणि यूजीसी-नेट परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.…

एस.टी. कामगार सेनेचा उपोषणाचा इशारा:प्रलंबित मागण्यांसाठी विभाग नियंत्रकांना निवेदन सादर

विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विभाग नियंत्रकांना निवेदन सादर केले आहे. अनेक वेळा पाठपुरावा…

पोलिसांनी आंदोलकांना जंतर-मंतरवरून हटवले:CJPने म्हटले- पोलिसांची निःशस्त्र लोकांना मारहाण; संसद मोर्चावरही लाठीमार, अश्रूधुराचा मारा

कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलकांना जंतर मंतरवरून हटवण्यात आले आहे. पोलिसांनी व्यासपीठ मोकळे करून तंबू हटवले आहेत. आंदोलकांना तेथून हुसकावून लावले…

मोर्शी पोलिसांकडून १२ तासांत घरफोडीचा छडा:आरोपी जेरबंद, १२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

मोर्शी पोलिसांनी मनीमपूर येथील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेला…

अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त विद्यापीठात छायाचित्र प्रदर्शन:निबंध स्पर्धा विजेत्यांना पारितोषिके, ग्रामस्वच्छतेचा संदेशही दिला

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गाडगे बाबा अध्यासन केंद्र…

अंजनगाव बारी-कोंडेश्वर रस्ता चिखलाने भरला, प्रवास बिकट:२५ कोटींच्या निधीनंतरही काम रखडले, श्रावणात भाविकांना अडचण

अंजनगाव बारी ते कोंडेश्वर या महत्त्वाच्या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम रखडल्याने नागरिक, भाविक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.…

अलाहाबाद HC म्हणाले- राम मंदिर देणगी चोरी नैतिक अधःपतनाची पराकाष्ठा:सरकारने कायद्यात बदल करावे, जेणेकरून आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा मिळेल

राम मंदिराच्या देणगी चोरीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटले की, ही घटना भारतीय समाजाच्या नैतिक अधःपतनाची पराकाष्ठा आहे. त्यांनी सूचना…